रविवार, १९ जुलै, २०१५

छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप !

उंबरखिंड येथील विजयस्तंभाची रचनाच मुळी मोहक. स्तंभाच्या एका बाजूला इथल्या लढाईचं वर्णन, दुस-या बाजूला महाराजांचं संपूर्ण लष्करी पेहरावातील ताम्रपटात चितारलेलं मोहक रूप, त्याच्याच खाली सिंह-हत्तीच्या लढाईचं सूचक चित्र, वर ढाल तलवारी यांच्या प्रतिकृती.. आणि या सर्वाचं खडकावरच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब.. हे सारं काही डोळयात साठवावं असंच. या स्तंभाशी गतकाळातल्या स्मृतींचं चिंतन करावं.. त्याच्याच नजरेतून त्या वेळच्या लढाईचा प्रसंग पाहावा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा